Monday, September 26, 2011

अगम्य वाणी ( जागतिक भविष्य )

अगम्य वाणी  ( जागतिक भविष्य ) श्री स्वामी दत्ताअवधूत
प्रत्येक धर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये जगाच्या अंताची वेग वेगळ्या प्रकारचे वर्णन केलेली आहेत.
परंतु जगाचा अंत केव्हा होईल, याची नक्की तारीख व तपशील धर्म ग्रंथात देलेला नाही, इतकेच नव्हे, तर विशिष्ट काळही दिलेला नाही.
              तिसरे महायुद्ध झाले किंवा पृथ्वी ३० औन्शा ने काल्याने, अनेक भू प्रदेश पाण्या खाली गेले तरी जगाचा अंत होणार नाही. फक्त पृथ्वीवर वाढलेले पाप धुऊन निघेल...........................................
 इ.स. ३९०० ते ४००० या काळात जगाचा पूर्णतः अंत होईल


तिसरे महायुद्ध:  २००१ ते २०३० या काळात तिसरे महायुद्ध होऊन  चीनचे चार तुकडे होतील.

( संपूर्ण माहिती वाचण्या साठी वरील पुस्तक विकत घ्यावे )

No comments: